ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
पाणलोट विकास आवश्यक
कश्यप ऋषींनी तलावाच्या बांधकामाचे अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने विवेचन केले आहे. तलाव बांधत असताना शिल्पशास्त्रात पारंगत असलेल्या तज्ज्ञ व्यक्तीकडून राजाने आराखडा करावा.
पाणलोट विकास व जलसाक्षरता
वायु, अग्नी, जल, भूमी आणि आकाश यांना आपण पंचमहाभूते मानली आहेत. भारतीय संस्कृतीत त्यांना पवित्र आणि पूजनीय मानले आहे.
पाणलोट विकासाची साथ
गोंदिया जिल्हा धानाचे कोठार म्हणून ओळखला जातो. येथील शेतकरी आधुनिक व पारंपरीक पद्धतीने खरीप हंगामात धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतात.
पर्यावरण संवर्धनातून आर्थिक लाभ
पाणी अडवण्यासंबंधीच्या (वॉटरशेड) कार्यक्रमांमुळे पर्यावरणाचे संरक्षण तर साधतेच शिवाय संबंधित समाजाला त्याचा आर्थिक लाभही मिळतो.
जलयुक्त शिवार अभियानाची २ वर्ष
दोन वर्षात ११,४९४ गावांची निवड; साडेबारा लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण.
आतापासूनच करा जल, मृद्संधारणाचे नियोजन
पाणलोट क्षेत्रात माथ्यापासून पायथ्यापर्यंत कामाचे नियोजन करताना अपधाव क्षेत्र, पुनर्भरण क्षेत्र आणि साठवण क्षेत्र, अशी विभागणी करावी.
शेतकऱ्यांच्या जीवनात जलसमृद्धी
नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी व दुर्गम भागातील शेतकऱ्यांना शाश्वत उपजीविका उपलब्ध होण्यासाठी राष्ट्रीय कृषी नवोन्मेषी प्रकल्प राबवण्यात आला.
पाणलोट क्षेत्र संकल्पना
ज्या क्षेत्राचे पाणी नैसर्गिकरित्या वाहत येऊन एका नाल्याद्वारे एका ठिकाणाहुन वाहते. त्या संपुर्ण क्षेत्रास पाणलोट क्षेत्र असे म्हणतात.
पाणलोट क्षेत्र विकास
दूरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात मातीचे संवर्धन करण्यासाठी वेगवेगळ्या पध्त्तीचा कसा वापर करायचा तसेच समपातळी चर, खंडित चर ,समपातळी बांध, धालीचा बांध ,घळ नियंत्रण , सिमेंट नाला बांध अशा बांधाची माहिती दिली आहे
जल, मृद्संधारणासाठी उपाय
जलसंधारणाच्या दृष्टीने नालाबांध महत्त्वाचा आहे. नाल्यातून वाहून येणारे पाणी पावसाळ्यानंतर येथे साठून राहते.
पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम
पाणलोट कार्यक्रमात वेळोवेळी विविध विभागांचा आणि गरजेनुरुप नवनविन उपचारांचा समावेश करुन या कार्यक्रमाची परिणामकारकता वाढविण्याचे प्रयत्न वेळोवेळी करण्यात आले.
रब्बी फुलला, शेतकरी आनंदला
दुष्काळाचा केंद्रबिंदू समजल्या जाणाऱ्या माण तालुक्यात (जि. सातारा) किरकसाल हे गाव आहे.
स्मार्ट फोन - जलसंधारण तपासणी
जलसंधारणाच्या कामांची माहिती अँड्राईड मोबाईलवर चित्रासह देणारी वि-मॉन- वसुंधरा मॉनिटरिंग विकसित करण्यात आली आहे.
English to Hindi Transliterate